प्र1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1 10 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर देशात ............. यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आले.
2 भारतात ........... या पंतप्रधानांच्या काळात
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आली
होती.
3 नव्या आर्थिक धोरणाच्या स्वीकृतीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी
पी व्ही नरसिंह राव यांनी ............ यांची
अर्थमंत्री पदी नेमणूक केली.
4 भारत सरकारने शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी .......... ची स्थापना केली.
5 भारताने ......... मध्ये गहाण ठेवलेले सोने
परत आणले.
6 भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या धर्तीवर
सार्क सदस्य राष्ट्रांसाठी ............ करार घडवून आणला.
प्र2 सविस्तर उत्तरे लिहा.
1 पी व्ही नरसिंह राव सरकार समोर कोणती
आर्थिक आव्हाने होती?
2 अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी नव्या आर्थिक धोरणाच्या स्वीकृतीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणत्या
दोषदुरुस्ती उपाय योजना केल्या?
3 जागतिक व्यापार संघटनेची तीन उद्दिष्ट्ये लिहा.
Comments
Post a Comment