1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1 भारताच्या संविधानाने ............... निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. 2 भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ........... पासून सुरुवात करण्यात आली आहे. 3 भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत खाली आणल्यामुळे भारतीय युवा वर्गाला ............... प्राप्त झाले आहे. 4 सत्तेचे विकेंद्रीकरण हा ........... चा गाभा आहे. 5 भारतीय संविधानात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तरतुदी ......... मध्ये दिलेल्या आहेत. 6 महिलांना पंचायत राज व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेता यावा म्हणून 33 टक्के आरक्षण ....
Comments
Post a Comment